Sanjay Raut | “देशात अजूनही न्याय जिवंत, सत्याचाच विजय”; दोन्ही युक्तीवादानंतर राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे गटाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च … Read more