Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका

Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले राजकीय रंग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. एकीडकडे धुलिवंदन साजरी होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांची उधळण करत असल्याचं पहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी … Read more

Sanjay Shirsat | “इम्तियाज ही औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…”; संजय शिरसाट आक्रमक

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्याने जलील चांगलेच चर्चेत आले होते. यावरुन आता शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. Sanjay Shirsat Criticize on Imtiyaz Jaleel  “इम्तियाज जलील … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more

Big Breaking | केंद्राची नामांतराला परवानगी; औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ अन्…

Big Breaking | मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह … Read more

Sharad Pawar | पवार इज पॉवर: सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर अब्दुल सत्तार सायलेंट मोडवर

Sharad Pawar | मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॉवरचा अंदाज आजपर्यंत सर्वांनाच आला आहे. त्यामध्ये मग 2019ची निवडणूक असो किंवा साताऱ्यात पावसातील सभा असो शरद पवारांच्या पॉवर गेम राजकारणात असे काही बदल घडवतात की ज्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाहीत. शरद पवार मोजक्याच शब्दात टीका करुन विरोधकांचं तोंड बंद करतात. साताऱ्यात … Read more

Job Opportunity | औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वरिष्ठ निवासी (Senior Resident) पदाच्या एकूण … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more

Magh Vari Utsav | उद्या पासून श्रीक्षेत्र अनवा येथे माघी यात्रा उत्सवास प्रारंभ

Magh Vari Utsav | भोकरदन: गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यातील छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील अनवा या गावात माघ वारी उत्सवास सुरुवात होत आहे. या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये हा उत्सव साजरा होत आहे. अनवा येथील संत श्री विठोबा दादा महाराज श्रीरुक्मिणी पांडुरंग संस्थानाद्वारे या उत्सवाचे आयोजन … Read more