‘….त्यामुळेच महाराष्ट्रानं फडणवीसांना नाकारलं’; शरद पवार यांची टीका
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक भाषणांमध्ये असं जावणतं की, त्यांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पवारांनी…
Read More...
Read More...