Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट

Chandrakant Khaire | गडचिरोली : राजकीय नेत्यांकडून निवडणुकांपूर्वी निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करणे, संबंधित जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणं काही नविन नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरुन ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर सडकून … Read more

Sudhir Mungantiwar | “संजय राऊत जगातले आठवे अजूबे”; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “2024 च्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’सारखी होईल”, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना उत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. “राऊत जगातले आठवे … Read more

Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा कॉंग्रेस मध्ये चैतन्य आणेल का?

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे … Read more

Corporate – कार्पोरेट तुपाशी तर दलितआदिवासी शेतकर्‍यां साठी अमृतकाळ एक मृगजळ

Corporate –  1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प अमृत काळाची नांदी घेवून आलेला आहे असे म्हटले पण दलित , आदिवासी, शेतकरी वर्गाला हा अर्थसंकल्पीय अमृत काळ एक मृगजळ असुन महागाई, बेरोजगारी यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणताही मार्ग सांगण्यात आलेला नाही. या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा पुष्टी केली आहे की मोदी … Read more

Lokshahi – लोकशाही मुल्य अबाधित ठेवण्याची गरज

Lokshahi |  भारत जोडो यात्रेचा कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास पूर्ण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुमारे पाच महिन्यांच्या या प्रवासाला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले. ही यात्रा आपले उद्दिष्ट साध्य करण्यात कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल, पण या यात्रेने खुद्द राहुल गांधींच्या प्रतिमेला अनेक आयाम जोडले आहेत यात … Read more

Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा व सत्ताधारी पक्षाचे राजकारण

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली तेव्हा त्याकडे संशयाने पाहणाऱ्यांची खूप संख्या होती . अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली , राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची ही पैज ‘यशस्वी’ होण्यासारखे काही नाही, असा संदेश देण्याचा वारंवार प्रयत्न केला. यश म्हणजे काय ते माहीत नाही, पण ज्या पद्धतीने आणि वेगाने हा प्रवास सुरू … Read more

Coarse Grains – भरड धान्याला आधारभूत किंमत देण्याची गरज 

Coarse Grains | शतकानुशतके, जगाला आरोग्याच्या दृष्टीने बाजरीच्या पौष्टिक गुणधर्मांचे महत्त्व समजले आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी सुपीक जमिनीत ही धान्ये सहज उगवतात म्हणून ते पिकवणे शेतकर्‍यांसाठी अधिक फायदेशीर आहे. बाजरी ज्वारी, बाजरी, नाचणी, , कोडो, कुटकी, कांगणी, या भरड धान्याचे  महत्त्व ओळखून भारत सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित … Read more

Rich – Poor | श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे

Rich – Poor श्रीमंत-गरिब | गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल या संस्थेच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीपूर्वी आलेल्या सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट: द इंडिया स्टोरी या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे, जी कोरोनाच्या काळात अधिक वेगाने वाढली आहे. या वाढत्या दरीबाबत संपूर्ण जगात एक … Read more

Amravati Election | मोठी बातमी! माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला … Read more

Ravi Rana | “अनिल परबांनी अनेक वर्षे ‘मनपा’ची दलाली केली”; रवी राणांचा गंभीर आरोप 

Ravi Rana | अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या गर्दीसह गेल्यानंतर आमदार अनिल परब यांची कार रोखण्यात आली. यानंतर त्यांच्यासोबत आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. या सगळ्यांशी संवाद साधून अनिल परब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी बोलायला गेले. या संदर्भात … Read more

Nana Patole | वंचितच्या युतीबाबत महाविकास आघाडीत मतभेद?; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं 

Nana Patole | गोंदिया : नुकतेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना … Read more